मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्हीही माध्यमांवर ठसा उमटवणारे अभिनेते म्हणून शरद पोंक्षे यांना ओळखले जाते. नुकतंच शरद पोंक्षे यांना त्यांच्या हिंदुत्वासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘हिंदुत्व के आधारस्तंभ- आचार्य कालिदास पुरस्कार’ या सन्मानाने गौरवण्यात आले आहे. शरद पोंक्षेबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी यालाही हा पुरस्कार मिळाला आहे. मात्र यावर मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी आक्षेप घेतला आहे. या कलाकारांनी हिंदुत्वासाठी असं काय केलं ज्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा