सोशल मीडिया इन्फ्लुएंअर आणि ‘बिग बॉस ओटीटी’ विजेती दिव्या अग्रवाल कायम चर्चेत असते. वरुण सूदबरोबर ब्रेकअप केल्यानंतर दिव्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. दरम्यान, या सगळ्यावर आता दिव्या अग्ररवालने खुलासा केला आहे. दिव्याने अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोलच्या कार्यक्रमात हजेरी लावत वरुण सूदबरोबर ब्रेकअप का केलं? याचे कारण सांगितले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा