नाटकावरून निर्माण होणारा मराठी चित्रपट यशस्वी ठरतो का नाही? ते ‘माध्यमांतर’ कितपत जमते कसे जमते ते करावे की नाही अशा गोष्टींची सतत चर्चा होत असते. तरी, तसे दोन नाटकावरील चित्रपट मात्र प्रदर्शनासाठी सज्ज आहेत…
‘नवा गडी नवे राज्य’ या नाटकावरूनच ‘टाईम प्लीज… गोष्ट लग्नानंतरची’ या चित्रपटात नाटकातीलच उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी आहे. विषेश म्हणजे या नाटकाचे प्रयोग सुरू असतांनाच या दोघांचे लग्न झाले आणि संसाराचा अनुभव चित्रपटासाठी उपयोगी पडला.
‘श्रीमंत दामोदर पंत’ म्हटल्यावर नाटक आठवते, त्यामुळे तेच नाव चित्रपटासाठी कॅश करण्याचा प्रयत्न होत आहे. दिग्दर्शक केदार शिंदे याने मूळ नाटकातील भरत जाधव आणि वाजय चव्हाण हे दोनच कलाकार चित्रपटात कायम ठेवले.
हे चित्रपट यशस्वी ठरल्यास नाटकावरून चित्रपट हा प्रकार वेग घेईल का?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा