आशिया चषक स्पर्धेमध्ये अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या भारत-पाकिस्तान सामना भारताने पाच गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला. भारत पाक क्रिकेटचा सामना नेहमीच रंगतो. भारत पाक संघ जरी मैदानात एकमेकांना आव्हान देत असले तरी मैदानाबाहेर एकमेकांचे चांगले मित्र आहेत. खिलाडूवृत्तीने एकमेकांशी वागत असतात. रावळपिंडी एक्सप्रेस अशी ओळख असेलला खेळाडू म्हणजे शोएब अख्तर, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा