सुखात लोळत असलेला, उपजीविकेसाठी स्वत: उठून काही तरी करायला हवं याचा साधा विचारही करण्याची गरज ज्यांना भासत नाही असा एक मोठा तरुणवर्ग आज आहे. जसा तो उच्चभ्रू गर्भश्रीमंत समाजात आहे तसाच तो ग्रामीण भागात राजकीय सत्तेच्या जोरावर आपापली संस्थानं उभी करणाऱ्यांच्या घरातही अशी सुखासीन पिढी कुठल्याही विचाराविना नांदते आहे. त्यांना वास्तवाचे भान आणून द्यायचे असेल तर ते त्यांच्याच घरात, मनात शिरून त्यांना हलवायला लागेल, राजकारण्यांना विरोध करण्यापेक्षा त्यांच्या विचारधारेला आव्हान देत नवीन विचारधारा उभी व्हायला हवी, असा आग्रह धरत दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’ची मांडणी केली आहे. मात्र बाळासाहेबांमध्ये झालेला बदल इतक्या ढोबळ पद्धतीने येतो की तो भाबडा आशावाद ठरण्याची शक्यता जास्त..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा