भारतातील सर्वात लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधानाने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर रविवारी २५ सप्टेंबर रोजी मुंबईत त्यांच्या स्मरणार्थ एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. जॉनी लीव्हर, सुनील पाल, कपिल शर्मा, भारती सिंग, किकू शारदा यांसारखे अनेक आघाडीचे कॉमेडियन या शोकसभेत सहभागी झाले होते. यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा