जो सूर ऐकत देशाच्या अनेक पिढय़ांना गाणं म्हणजे काय, हे कळलं, संगीतविश्वातील मातब्बर मंडळी ज्या सुरांना ‘ईश्वराचं देणं’ मानत वंदन करतात, त्या स्वरसम्राज्ञी  लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘ए मेरे वतन के लोगों’ गाण्याला ५१ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने लतादीदींनी गाण्याच्या आठवणींना उजाळा दिला.
लतादीदी भावूक मनाने म्हणतात, “मला खरचं माहीत नाही ही ५१ वर्षे कशी उलटली परंतु, त्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत. मी हे गाणे २७ जानेवारी १९६३ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितत गायले होते. त्यावेळी सर्वांचे पाणावलेले डोळे आजही मला आठवतात. हे मर्मभेदक गाणे प्रदीपजींनी लिहीले होते. तर, रामचंद्रजींनी संगितबद्ध केलेले. आपण देशासाठी प्राण दिलेल्या हुतात्म्यांना जसे कधीच विसरू शकत नाही. त्याचप्रमाणे या गाण्याच्या आठवणी मी कधीच विसरू शकत नाही.”
१९६२ सालच्या युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजलीपर हे गाणे त्यावेळी दिल्लीतील रामलीला मैदानावर पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थित गायले होते. आज ५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीं यांच्या उपस्थित लता मंगेशकरांनी या गाण्याच्या आठवणींना उजाळा दिला.

gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Lata Mangeshkar refused to sit for 8 to 10 hours while recording Rang De Basanti song
लता मंगेशकरांनी ८-१० तास उभे राहून गायलेलं ‘हे’ गाणं, बसायला दिलेला नकार; दिग्दर्शकाने सांगितली आठवण
Farooq Abdullah sings bhajan
“तू ने मुझे बुलाया शेरावालिए…”, फारुक अब्दुल्ला यांनी गायलं माता वैष्णोदेवीचं भजन
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”
What Happens To Your Body When You Eat A Clove Daily?
रिकाम्या पोटी दररोज एक लवंग खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होईल?; वाचाच एकदा डॉक्टरांनी सांगितलेले आश्चर्यकारक फायदे…
Dhananjay Munde
“महायुतीतील नेत्यांकडूनच माझ्याविरोधात…”, अजित पवारांसमोर धनंजय मुंडेंनी मांडली व्यथा; बीडमधील हत्या प्रकरणाचा उल्लेख करत म्हणाले…
Story img Loader