Rakhi Sawant India’s Got Latent Case: समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोवरून सुरू असलेल्या वादाला आता एक नवीन वळण मिळाले असून, या प्रकरणी आता अभिनेत्री राखी सावंतला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स पाठवले आहे. त्यामुळे राखी सावंतला २७ फेब्रुवारी रोजी तिचा जबाब नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. दरम्यान महाराष्ट्र सायबर सेलने आशिष चंचलानी आणि रणवीर इलाहाबादिया यांना त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी कार्यालयात बोलावले आहे. दुसरीकडे ‘इंडियाज गॉट लेटेंट’चा प्रमुख समय रैना यालाही दोन समन्स पाठवण्यात आले आहेत. पण आतापर्यंत तो पोलिसांसमोर हजर झालेला नाही. समय रैना देशाबाहेर असल्याने त्याने १७ मार्चपर्यंत वेळ मागितला आहे परंतु महाराष्ट्र सायबर सेलने त्याला वेळ देण्यास नकार दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा