देशावर करोना विषाणूचं संकट कोसळल्यामुळे गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून लॉकडाउन सुरु आहे. या काळात सारं काही बंद असल्यामुळे सहाजिकच चित्रपटसृष्टीही ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता हळूहळू अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. यातच मराठी कलाविश्वातील काही मालिका, चित्रपट यांचं अर्ध्यावर राहिलेलं चित्रीकरण पुन्हा सुरु झालं आहे. विशेष म्हणजे प्रदीर्घ अशा लॉकडाउननंतर पुन्हा काम सुरु केल्यानंतर नेमके कोणते बदल झाले आहेत हे अभिनेत्री सई ताम्हणकरने सांगितलं आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा