मराठीमधील लोकप्रिय अभिनेता उमेश कामत सध्या बराच चर्चेत आहे. उमेशने आजवर बऱ्याच चित्रपटात काम केल आहे. नाटक, मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून उमेशने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. बऱ्याच वर्षांनंतर उमेश नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर परतला आहे. दरम्यान एका मुलाखतीत उमेशने राजकारणात येण्याबाबतच वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा- “३ वेगवेगळ्या पद्धतीने लग्न, दोनदा रिसेप्शन अन्…”, समीर वानखेडेंनी सांगितला लग्नाचा किस्सा; म्हणाले, “क्रांतीची इच्छा…”

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

उमेश म्हणाला, “मला मुख्यमंत्री किंवा कोणतंही मोठं पद मिळालं तर सगळ्यात आधी लोकांचा विश्वास मिळवेन. त्यांच आयुष्य सुखकर करण्यासाठी जे करता येईल ते नक्कीच करायला आवडेल. वाहतुकीच्या दृष्टीने काही नियम बनवणे गरजेचं आहे. मला एवढीच खंत आहे की आजही आपण इतकी वर्ष झाल्यानंतर मूळ प्रश्नावरच लढतो आहोत. ते प्रामाणिकपणे जितक्या लवकरात लवकर सुटतील यासाठी प्रयत्न नक्कीच करेन.”

उमेशच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर नुकतचं त्याच ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नाटकात उमेशबरोबर त्याची पत्नी प्रिया बापट मुख्य भुमिकेत आहे. या नाटकाच्या निमित्ताने उमेश-प्रिया यांची जोडी जवळपास १० वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करणार आहे. या नाटकात प्रिया-उमेशसह पल्लवी अजय व आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. नाटकाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून, दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे.

Story img Loader