मराठी अभिनेता भरत जाधवने अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने मुंबई सोडली आणि तो कुटुंबाबरोबर कोल्हापुरात राहत आहे. मूळचा कोल्हापूरचा असलेल्या भरतने काही महिन्यांपूर्वी कुटुंबासह मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. आयुष्याच्या या टप्प्यावर त्याने असा निर्णय का घेतला? आणि आपल्या राहण्यासाठी त्याने कोल्हापूर शहर का निवडले? याबद्दल त्याने अलीकडेच खुलासा केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा