देशभरात सध्या आयपीएलच्या १७ व्या हंगामाची जोरदार चर्चा चालू आहे. यातील १४ वा सामना सोमवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये खेळवला गेला. मुंबईने दिलेलं १२६ धावांचं लक्ष्य सहज पार करत राजस्थानने ६ विकेट्स राखून मुंबईचा पराभव केला. १७ व्या हंगामातील हा मुंबईचा सलग तिसरा पराभव ठरला. आतापर्यंत एकही विजय मिळवता आला नसल्याने मुंबईचा संघ IPLच्या गुणतालिकेत १० व्या स्थानी घसरला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा