दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ‘बिग बजेट’ ऐतिहासिक चित्रपटाची सध्या सातत्याने चर्चा सुरु आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. या चित्रपटातील कलाकारांवर अनेक राजकीय नेत्यांकडून आक्षेप घेतला जात आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी या ऐतिहासिक चित्रपटावर टीका केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटांवर आक्षेप घेतला आहे. ‘गुळगुळीत चेहऱ्याचा मावळा तुम्हाला तरी पटतो का?’ असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा