आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेृतत्वाखाली मराठा समाजाने आंदोलन केलं. मोठ्या संख्येने मराठा समाज आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईच्या दिशेने येत होता. अशातच राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. इतकंच नाही तर त्यासंदर्भात अध्यादेशही काढण्यात आला आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर अभिनेते व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते किरण माने यांनी पोस्ट शेअर केली आहे.

“मराठा बांधवांनो, तहात हारू नका.
“…सदर अध्यादेश १६ फेब्रूवारी २०२४ पासून किंवा त्यानंतर लागू होईल.” आणि “…यामुळे बाधित व्यक्ती दरम्यानच्या काळात आपल्या हरकती, सूचना संबंधितांकडे नोंदवू शकतील, ज्या विचारत घेण्यात येतील.” हा तिढा लै लै लै महत्त्वाचा आहे.
निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर आहे. जागे रहा.
एक मराठा लाख मराठा,” अशी पोस्ट किरण मानेंनी केली आहे.

Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Kerala Health, Women and Child Welfare Minister Veena George posted the video of the boy’s request on her Facebook page. (Image Credit: Facebook/Veena George)
Kerala News : “उपमा नको चिकन फ्राय किंवा बिर्याणी हवी”; ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर आता अंगणवाडी आहारात येणार वैविध्य, ‘या’ राज्याचा निर्णय
शालेय पोषण आहारातील अंडी आणि साखरेचा निधी बंद; महायुतीच्या निर्णयामागचं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
शालेय पोषण आहारातील अंडी आणि साखरेचा निधी बंद; महायुतीच्या निर्णयामागचं कारण काय?
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा
marathi sahitya sammelan loksatta news
अन्वयार्थ : हा रमणा थांबवा!

किरण माने यांच्यामते सरकारने फक्त आगामी निवडणुका लक्षात घेता मराठा समाजाला आश्वासन दिलंय. त्यामुळे त्यांनी तहात न हारण्याचं आवाहन केलं आहे. “एप्रिलमध्ये निवडणूक जाहीर करून…दीड महिन्याआधी आचारसंहिता लागू होईल.. हे एक प्रकारे गाजर आहे, असं दिसतंय,” अशाप्रकारच्या कमेंट्स किरण मानेंच्या पोस्टवर लोकांनी केल्या आहेत.

Story img Loader