‘नटरंग’, ‘हे राम’, ‘चांदनी बार’ ते ‘रंग दे बसंती’ अशा असंख्य चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजेच अतुल कुलकर्णी. उत्कृष्ट लेखक, अभिनेते, वयाच्या पन्नाशीनंतरही तरुणांना लाजवेल असा फिटनेस, याशिवाय राजकारणावर उत्तम अभ्यास असलेले अतुल कुलकर्णी २००९ पासून मराठी कलाविश्वाचे ‘नटरंग’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या जन्म १० सप्टेंबर १९६५ रोजी कर्नाटकातील सामान्य कुटुंबात झाला. आज अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा ५८ वा वाढदिवस आहे. “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है…” हा डायलॉग बोलणारा ‘रंग दे बसंती’ लक्ष्मण पांडे असो किंवा ‘नटरंग’चा गुणा त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा