मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयानं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदी, मल्याळम या चित्रपटांतही त्यांनी काम केलं आहे. अभिनयाबरोबर त्यांनी लेखन, दिग्दर्शनही केलं आहे. शिवाय हिंदी वेब सीरिजमधल्या गिरीश कुलकर्णी यांच्या भूमिकादेखील चांगल्याच चर्चेत राहिल्या. असे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गिरीश कुलकर्णी मात्र सोशल मीडियाला आपल्यापासून दूरच ठेवतात. ते सोशल मीडियाचा वापर करत नाहीत, असं त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत स्पष्ट केलं. तसेच त्यांनी यामागचं कारणही सांगितलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा