आयसीसी टी -२० वर्ल्डकपमध्ये भारताने गुरुवारी अफगाणिस्तानवर ४७ धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकून टीम इंडियाने पहिल्या गटातील गुणतालिकेत आपलं खातं उघडलं आहे. भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने त्यांना १८१ धावांचं आव्हान दिलं होतं. हे लक्ष्य पार करताना अफगाणिस्तानचा संघ १३४ धावांवर बाद झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा