अभिनेता सुव्रत जोशी त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत अनेक नाटकं, मालिका, चित्रपट, वेब सिरीजमध्ये काम केलंय. आपल्या उत्कृष्ट अभिनयाबरोबरच तो त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीही प्रसिद्ध आहे. सुव्रतने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

“…म्हणून आम्ही मुलीचं नाव ज्युलिया ठेवलं,” ‘बाईपण भारी देवा’मधील मराठमोळ्या सुकन्या मोनेंचा खुलासा

people with personality disorder
स्वभाव, विभाव : खुदी से इश्क किया रे…
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Loksatta aaptibaar Raj Thackeray Statement on Assembly Elections 2024 winning
आपटीबार: राजसत्तेचे चित्र
AIMIM trying to join mahavikas aghadi
AIMIM चा महाविकास आघाडीत शिरण्याचा प्रयत्न; पण काँग्रेसकडून सावध भूमिका, कारण काय?
BJP leader harnath singh yadav asked salman khan to apologize
“तुम्ही काळवीटाची शिकार करून त्याला शिजवून खाल्लं…”, भाजपा नेत्याची पोस्ट; सलमान खानला माफी मागण्याचा दिला सल्ला
Loksatta apti bar article Nana Patole Sanjay Raut criticize congress haryana election result print politics news
आपटीबार: राऊतांशी वादाच्या ‘नाना’ तऱ्हा
GN Saibaba, GN Saibaba passes away,
बिनबंदुकीचा नक्षलवादी- नायक की खलनायक?
abraham lincoln was gay
विश्लेषण: अब्राहम लिंकन समलिंगी होते? नवीन लघुपटामुळे खळबळ उडणार?

“तुमची राजकीय चिखलफेक चालू देत, तुमच्या कुणाकडूनही काही विधायक, प्रबोधनपर असे अपेक्षित नाहीच. आता कुणाविषयी प्रेम अथवा आदरदेखील वाटत नाही परंतु आपापसात भांडताना वर्षानुवर्षे ज्या बुरसटलेल्या धारणांनी समाजातील एका गटाला वंचित ठेवले, त्यांचे पिडन केले, किमान त्या धारणा बळकट होणार नाहीत, काही छुपे चुकीचे संदेश जाणार नाहीत ही काळजी तरी घ्या,” अशी स्टोरी सुव्रतने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या स्टोरीतून त्याने तृतीयपंथियांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल भाष्य केलंय.

suvrat joshi 1
सुव्रत जोशीने शेअर केलेली स्टोरी

या स्टोरीचा संदर्भ त्याने आधी शेअर केलेल्या स्टोरीशी आहे. ती पोस्ट खालीलप्रमाणे –

suvrat joshi 2
अभिनेता सुव्रत जोशीची स्टोरी

दरम्यान, सुव्रतने त्याच्या पोस्टमधून तृतीयपंथियांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल, शोषणाबद्दल राजकीय नेत्यांवरवर टीका केली आहे. ज्यांना वर्षानुवर्षे वंचित ठेवलं गेलं, त्याच धारणा आता तरी बळकट होणार नाही, याची राजकारण्यांनी काळजी घ्यावी, असं सुव्रतने म्हटलं आहे.