मराठी सिनेविश्वात अनेक एव्हरग्रीन चित्रपट आहेत, या चित्रपटांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला आहे. असाच एक सिनेमा २०१५ मध्ये म्हणजेच बरोबर १० वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीच पण, याशिवाय लाखो मराठी माणसांना या चित्रपटाने मैत्रीची एक नवीन व्याख्या शिकवली. या सिनेमाला १० वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने यामधील मुख्य अभिनेता स्वप्नील जोशीने पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा