ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं जुलै महिन्यात निधन झालं. पुणे जिल्ह्यातील आंबी गावातील राहत्या घरात कार्डिअॅक अरेस्टने त्यांचं निधन झालं होतं. ते कुटुंबापासून वेगळे एकटेच तिथे राहायचे, तसेच शेजारच्यांशी त्यांचा संपर्क नव्हता, त्यामुळे त्यांच्या निधनाबद्दल उशिरा माहिती समोर आली होती. रवींद्र महाजनी यांच्या निधनाची खूप चर्चा झाली.

प्रेम विवाह करूनही पत्नीपासून वेगळे का राहतात नाना पाटेकर? कोण आहेत त्यांच्या पत्नी? वाचा

ias shailbala martin question loudspeakers in temples
“मंदिरांवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदुषण होतं, मग…” महिला IAS अधिकाऱ्याची पोस्ट चर्चेत!
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
case against ravindra dhangekar hindmata pratishthan
रवींद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानविरुद्ध गुन्हा; दिवाळीनिमित्त नागरिकांना साबण, उटणे वाटप
shrikant pangarkar
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश; ‘या’ पदावर केली नियुक्ती!
baba Siddiqui - Zeeshan Siddiqui
“मला आणि माझ्या कुटुंबाला…”, वडील बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींची भावूक पोस्ट
Baba Siddique Shot Dead at Bandra Mumbai Breaking News Updates in Marathi
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी हल्लेखोरांनी पेपर स्प्रे का आणला होता? पोलीस म्हणाले…
baba siddique shot dead
“माझा मुलगा पुण्यात भंगारचं काम करायचा, तो मुंबईला…”; बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या आरोपीच्या आईची प्रतिक्रिया!
Shivsena Pune, Shivsena presence in Pune,
आव्वाज कुणाचा?

रवींद्र महाजनींचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनीला वडिलांच्या निधनानंतर प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं. गश्मीर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो इन्स्टाग्रामवर ‘Ask Gash’ हे सेशन ठेवतो. या सेशनच्या माध्यमातून तो चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. शुक्रवारी त्याने पुन्हा एकदा चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्याला एका युजरने वडिलांच्या निधनानंतर केस न कापण्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर गश्मीर काय म्हणाला, पाहुयात.

२५ कोटींच्या लाच प्रकरणात समीर वानखेडेंच्या बाजुने निकाल, आर्यनला सोडण्यासाठी शाहरुख खानकडून पैसे मागितल्याचा होता आरोप

“वडील वारल्यावर केस कापतात, याबद्दल काय बोलाल? मला तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू ऐकायला आवडेल”, असा प्रश्न युजरने विचारला होता. त्यावर गश्मीर म्हणाला, “मी जे कार्य करतो, त्यावर माझ्या कुटुंबाचे अर्थार्जन होते. टक्कल केलं असतं तर हातातून कामं गेली असती. जे माझ्यावर अवलंबून आहेत, त्यांची जबाबदारी तुम्ही घेतली असती का?”

gashmeer mahajani post
गश्मीर महाजनीची स्टोरी

यावेळी एका चाहत्याने कुणाच्याही यशामागे व अपयशामागे काय कारण असतं, असा प्रश्न विचारला त्यावर गश्मीरने कठोर परिश्रम आणि आळशीपणा असं उत्तर दिलं.