अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राज कुमार हिरानी आणि निर्माता विधू विनोद चोप्रा हे तिघेच ‘पीके’सारखे उत्कृष्ट चित्रपट तयार करू शकतात, असे विधान चौदा दिवसांच्या अभिवाचन रजेवर तुरूंगाबाहेर आलेल्या अभिनेता संजय दत्तने केले आहे.
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला संजूबाबा बुधवारी चौदा दिवसांच्या सुट्टीवर बाहेर पडला. त्याच्यासाठी ‘पीके’च्या टीमने स्पेशन स्क्रिनिंग आयोजन केले होते. चित्रपट उत्कृष्ट असून त्यातील आपल्या भूमिकेवर संजय दत्तने समाधान व्यक्त केले. तसेच चित्रपटाला मिळणाऱया प्रतिसादावर आनंदी असल्याचेही तो पुढे म्हणाला.
‘पीके’ चित्रपटाच्या कथेत सत्य आणि प्रमाणिकता आहे आणि त्यामुळे चित्रपट सुपरहिट ठरत आहे. राजू, विधू आणि आमिर हे तिघेच अशाप्रकारचे चित्रपट करू शकतात, असे संजय दत्त म्हणाला. १९ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ने तिकीटबारीवर धुमाकूळ घातला आहे. केवळ चार दिवसांत ‘पीके’ने १०० कोटींच्या कमाईचा पल्ला गाठला असून अजूनही चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत आहे.

Film Acting Demar and Devar Hindi Cinema
चित्रपट: देमार आणि देव्हारपटांची पन्नाशी…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
suraj chavan
ठरलं! सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
Sant dyanshwaranchi muktai
संत मुक्ताईंच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Controversy About These Movies
Controversy : ‘छावा’च नव्हे ‘या’ चित्रपटांमधल्या दृश्यांवरही जोरदार आक्षेप; वादाचं ग्रहण लागलेले चित्रपट कुठले?
vaastav 2 sanjay dutt mahesh manjrekar
महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’चा २६ वर्षांनी येणार सिक्वेल? संजय दत्त सिनेमात दिसणार की नाही? वाचा…
trailer launch ceremony of first marathi film Ek Radha Ek Meera shot in Slovenia held in mumbai on friday
मराठी चित्रपटसृष्टीत मोठ्या स्तरावर चित्रपटांची निर्मिती होणे आवश्यक, महेश मांजरेकर
Story img Loader