आज देश रडत आहे. लता मंगेशकर यांनी नवीन गायिका म्हणून ए मेरे वतन के लोगों हे गाणे गायले होते त्या दिवशीही देश रडला होता. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यातही अश्रू आले होते. लतादीदींचे हे अजरामर गाणे कवी प्रदीप यांनी लिहिले आहे. कवी प्रदीप यांचे हे गाणे लतादीदींच्या सुरात अजरामर झाले आणि आजतागायत प्रत्येकाला ते आवडते. ‘ऐ मेरे वतन के लोगो…’ या गाण्याला कवी प्रदीप यांनी लिहालं आणि गायलं होत. या गाण्यामुळे आज तिघेही अजरामर आहेत – लता जी, कवी प्रदीप आणि या दोघांनी गायलेले हे गाणे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा