‘बाहुबली’च्या यशानंतर दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी ‘आरआरआर’ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाच्या निमित्ताने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले ज्यूनिअर एनटीआर आणि रामचरण हे दोन सुपरस्टार एकत्र आले. राजामौलींच्या कल्पनेतला हा चित्रपट इतिहासातल्या दोन शूरवीर स्वातंत्र्यसैनिकांवर आधारलेला आहे. काही महिन्यांपूर्वी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. आतापर्यंत या चित्रपटाने १००० कोटींहून जास्त रुपयांची कमाई केली आहे. आरआरआरमध्ये आलिया भट्ट, श्रिया सरन आणि अजय देवगन यांनी सहायक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा