बॉलिवूड सेलिब्रेटींमध्ये अनेकदा भांडणं आणि अफेअर्स पाहायला मिळातात आणि चाहत्यांनाही आपल्या आवडत्या कलाकराच्या आयुष्यात काय घडून गेलंय किंवा काय चालू आहे हे जाणून घ्यायला आवडतं. कलाकारांची भांडणं असो वा अर्धवट राहिलेली प्रेम काहणी हे केवळ त्यांच्या चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही खूप चर्चेत राहिलं आहे. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी यापैकीच एक आहे. ज्यांच्या अफेअरचीच नाही तर भांडणाचीही जोरदार चर्चा झाली. पुढे ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं तर सलमान आजही अविवाहित आहे. पण त्याआधी ऐश्वर्याला सलमान खानच्या रागीट स्वभावामुळे खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. एवढंच नाही तर या दोघांच्या भांडणात राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांनाही हस्तक्षेप करावा लागला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा