अभिनेता-निर्माता फरहान अख्तरने नुकतेच शादी के साइड इफेक्टस या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले. मात्र, चित्रपटातील दोन गाण्यांचे चित्रीकरण करणे बाकी असून ते ऑगस्ट महिन्यात करण्यात येईल, असे फरहानने भाग मिल्खा भाग चित्रपटाच्या प्रसिद्धीवेळी सांगितले. चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत असून प्रितीश नांदीने याचे दिग्दर्शन केले आहे. फरहान म्हणाला की, सर्व शूटींग पूर्ण झाल्यावर मी पटकथा लिहिण्यास सुरुवात करणार आहे. मी एकाच वेळी अनेक कामे करणार असून पटकथा लिखाण, वाचन आणि इतर पटकथा ऐकणार आहे.
१२ जूलैला फरहानचा भाग मिल्खा भाग चिरत्रपट दाखल होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा