पनवेलमधील वादग्रस्त फार्म हाऊसच्या मालकीहक्कावरून सलमान खान आणि त्याचे कुटुंबीय सध्या वनखात्याशी कायदेशीर लढाई देत आहेत. मुंबई उच्च न्यायालायाच्या निर्णयामुळे खान कुटुंबीयांसमोर पनवेलमधील मालमत्ता गमावण्याची वेळ आली होती. खान कुटुंबीयांनी वनखात्याच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या राज्य सरकारच्या दाव्याला मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाद्वारे समर्थन दिले होते. मात्र, आता खान कुटुंबीयांच्या ३५ एकरांच्या मालमत्तेचा समावेश खासगी वनक्षेत्रात न करण्याचे आदेश ३० जानेवारी २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला देण्यात आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा