दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या त्याच्या ‘दोबारा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ‘मिराज’ या स्पॅनिश चित्रपटचा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याचं कौतुक होताना दिसत आहे. प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र अनुराग कश्यप एवढ्यावर खूश नसल्याचं दिसून येतंय. मागच्या काही दिवसांपासून आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’वर ज्याप्रमाणे बहिष्कार टाकला जात आहे, त्याचप्रमाणे आपल्या चित्रपटावरही बहिष्कार टाकावा, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा