मध्यंतरी एक ग्रुपवर ‘आरआयपी डॉ. श्रीराम लागू’ अशी पोस्ट आली. नुकतीच त्यांच्या कार्याला धरून एक भूमिका साकारल्याने क्षणभर हलले. चौकशी केल्यानंतर लक्षात आलं ती अफवा होती. त्यानंतर उगाच शांत बसले थोडा वेळ. भीती वाटली माणसाच्या कोरडेपणाची आणि नवल वाटलं, आज माणसाच्या आयुष्यापेक्षा सोशल नेटवर्किंग साइट्सवर सर्वप्रथम आरआयपी मी पोस्ट केलं यातच धन्यता आणि इतकीच समाजाप्रति आपलं कर्तव्य उरलं आहे का? सुख-दु:खाच्या व्याख्या बदलताहेत. आनंद ‘फिलिंग हॅपी’ आणि शोक ‘आरआयपी’ मध्ये उरलाय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा