‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्याला दरवर्षी वाहिनीवर नव्याने एन्ट्री घेणारे कलाकार याशिवाय, यापूर्वीच्या मालिकांमध्ये झळकलेले कलाकार सुद्धा आवर्जून उपस्थित राहतात. ‘आई कुठे काय करते’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकांनी गेल्यावर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र, यामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणारे सगळे कलाकार यंदा या सोहळ्याला उपस्थित होते. गौरी, जयदीप, शालिनी, अरुंधती, रुपाली, अनिरुद्ध ही सगळी पात्र प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा