कोणतेही चित्रपट, मालिका, नाटक जेव्हा हिट होते, तेव्हा ते लोकांना आवडते. त्यावेळी समोर दिसणाऱ्या कलाकारांचे योगदान तर असतेच; मात्र त्याबरोबरच दिग्दर्शनसुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरते. या सगळ्यात कलाकृतींना यशस्थानावर नेण्यासाठी त्याचे कथानकदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यामुळे कलाकार, दिग्दर्शक आणि इतर सर्व बाबींबरोबरच लेखकाचेदेखील तितकेच महत्त्व असते. आता अभिनेता व लेखक अभिजीत गुरूने एका मुलाखतीत लेखकांना कमी मान दिला जातो, असे म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा