काही दिवसांपूर्वी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अंतरपाट’ मालिकेने प्रेक्षकांच्या अचानक निरोप घेतला. अवघ्या ७६ भागांतच या मालिकेचा गाशा गुंडाळण्यात आला. याच मुख्य कारण होतं टीआरपी. सध्या टीआरपी हा अत्यंत महत्त्वाचा भाग झाला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून टीआरपी अभावी अनेक मालिका बंद करण्यात आल्या आहेत. ‘अंतरपाट’नंतर कलर्स मराठीची ‘सुख कळले’ मालिकेने देखील प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा