राज्यात २०१४ च्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपा युतीचं सरकार होतं. एक टर्म यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या या दोन्ही पक्षाच्या युतीचं २०१९ च्या निवडणुकीनंतर बिनसलं आणि युती तुटली. भाजपाशी युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्री झाले. दरम्यान, शिवसेनेबरोबर सत्तेत असताना आपण उद्धव ठाकरेंसाठी अनेकदा प्रोटोकॉल तोडल्याचं वक्तव्य तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा