छोट्या पडद्यावरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका ऐश्वर्या आणि सारंगच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकताच रणदिवेंच्या घरचा संगीत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ‘बाईपण भारी देवा’च्या टीमने खास उपस्थिती लावली होती. आता सर्वत्र ऐश्वर्या-सारंगच्या लग्नाची तयारी सुरू आहे. त्यापूर्वी या दोघांचा महाकेळवण सोहळा पुण्यात पार पडला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा