‘घरोघरी मातीच्या चुली’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. जानकी व हृषिकेशची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते आहे. या मालिकेत सातत्याने नाट्यमय घडामोडी घडताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्याच्या कट-कारस्थानामुळे जानकी व हृषिकेश हे घराबाहेर पडले आहेत. आता सारंगदेखील ऐश्वर्याच्या म्हणण्याप्रमाणे वागत असल्याचे दिसत आहे. तोदेखील इतरांना फसवून खोटे वागत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता श्री व सौ या स्पर्धेत जानकी ऐश्वर्याचा खोटेपणा सर्वांसमोर उघड करणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा