Gharoghari Matichya Chuli Serial : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. सौमित्रशी लग्न न झाल्याचा बदला ऐश्वर्या सातत्याने रणदिवे कुटुंबाशी घेताना दिसत आहे. आतापर्यंत हृषिकेश आणि जानकी विरोधात ऐश्वर्याने अनेक डाव रचले. एवढंच नाहीतर ऐश्वर्याने चालाखीनं हृषिकेश आणि जानकीला घराबाहेर काढलं. पण, जानकी नेहमी ऐश्वर्याला जशासतसं उत्तर देताना दिसली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा