छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि बिनधास्त अभिनेता म्हणून करण पटेल ओळखला जातो. ‘ये हे मोहोब्बते’ मालिकेच्या माध्यमातून करण घराघऱात पोहचला. सोशल मीडियावर करण नेहमी सक्रिय असतो. व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून तो चाहत्यांना अपडेट देत असतो. करिअरबरोबरच करण त्याच्या व्यक्तिक आयुष्यामुळेही जास्त चर्चेत राहिला आहे. दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत करण कुंद्राने त्याच्या वाईट काळातील घटनांबाबत अनेक खुलासे केले आहेत.

हेही वाचा-Video: गुरमीत चौधरीने भर रस्त्यात पडलेल्या व्यक्तीचा वाचवला जीव, अभिनेत्याची कृती पाहून तुम्हीही कराल कौतुक

Rakhi Sawant
“चूक केली; पण त्याला…”, राखी सावंतने घेतली रणवीर अलाहाबादियाची बाजू; म्हणाली…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
pushkar jog angry over ranveer allahbadia controversial statement
“त्या शोमध्ये अश्लील, अचरटपणा…”, समय रैनावर मराठी अभिनेता भडकला! रणवीर अलाहाबादियाबद्दल म्हणाला, “ही कॉमेडी…”
congress leader vijay wadettiwar says will slap samay raina ranveer allahbadia
“मी त्याच्या थोबाडीत मारेन…”, रणवीर अलाहाबादियावर भडकले काँग्रेस नेते; म्हणाले, “हा माणूस…”
Vivian Dsena on Ladla Tag
विवियन डिसेनाला ‘लाडला’ टॅग कसा मिळाला? अभिनेत्याने स्वत: केला खुलासा; म्हणाला, “कलर्स टीव्हीसाठी…”
Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
Maharashtrachi Hasyajatra fame shivali parab shares bts video of mangala movie
Video: शिवाली परबने ‘मंगला’ चित्रपटातील ‘तो’ सीन केल्यानंतर दिग्दर्शिकेने जोडलेले हात, अभिनेत्री अनुभव सांगत म्हणाली, “एका श्वासात…”
kshitee jog
“एक झिम्मा चालला म्हणजे…”, क्षिती जोग ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणाली?

करण म्हणाला, “खरे सांगायचे तर, स्टार बनण्याच्या माझ्या इच्छेमध्ये मी काहीही गमावले नाही. जर तुम्हाला स्टार व्हायचे असेल तर तुम्ही अनेक गोष्टींशी जोडले जाऊ शकत नाही. म्हणजे, तुम्हाला हरण्याची आणि पुढे जाण्याची इच्छा असणे आवश्यक आहे.” आयुष्यातील चुकांबद्दल बोलताना म्हणाला, आयुष्यातील प्रत्येक वळणावर मी चूक केली. या चूकीतून मी शिकतही गेलो. पण काही ठिकाणी चांगल वागूनही वाईट वागणूक मिळाली. त्यातूनही मी चांगला धडा शिकला. . माझ्याकडून अनेक चुका झाल्या आहेत पण मी त्यातूनही काहीना काहीतर शिकलो. त्यामुळे मी त्याच त्या चूका पुन्हा करत नाही.

करिअरमधील ब्रेकबद्दल बोलताना करण म्हणाला, “हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा होता. कस्तुरी मालिका एका कारणास्तव बंद होती आणि त्यामागचे कारण मी होतो. बऱ्याच लोकांना हे माहित नाही, परंतु मी माझ्या चुकांमधून धडा शिकलो. मला वाटले की मी सुपरस्टार होतो. मला वाटले होते की माझ्याशिवाय शो चालूच राहणार नाही.”

हेही वाचा- Video : “कोकणातील संस्कृती, केळीच्या पानावर जेवण अन्…”, लोकप्रिय मालिकेच्या सेटवर बसली कलाकारांची पंगत, पाहा व्हिडीओ…

करणला त्याच्या शोच्या सेटवर उशिरा येण्याच्या आणि दारू पिण्याच्या आरोपांबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ” हे अगदी खरं आहे. या सर्व चुका मी केल्या पण त्यातून धडाही शिकलो. सगळेच अडखळतात. प्रत्येकजण त्या मार्गावर जातो, पण योग्य मार्गावर येऊन धडा शिकणे महत्वाचे आहे.”

Story img Loader