प्रत्येक माणसाच्या आयुष्यात जसा मोबाइल हा अविभाज्य घटक झाला आहे. तसंच काही मालिकेच्या बाबतीत झालं आहे. मालिकेसाठी सध्या टीआरपी हा अविभाज्य घटक झाला आहे. एखादी मालिका कधीपर्यंत सुरू ठेवायची हे त्या मालिकेच्या टीआरपीवर अवलंबून असतं. जर मालिकेचा टीआरपी चांगला असेल तर ती मालिका दीर्घकाळ सुरू असते. पण जर मालिकेला टीआरपी मिळतंच नसेल तर मग ती मालिका अचानक बंद केली जाते. नाहीतर त्या मालिकेची वेळ बदलली जाते. त्या मालिकेला अशी वेळ दिली जाते, ज्यावेळी प्रेक्षकवर्गाची संख्या फार नसते. मालिका व टीआरपीचं हे नवीन समीकरण सध्या जोरदार सुरू आहे. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून कमी टीआरपीमुळे बऱ्याच मालिका अवघ्या काही महिन्यांत ऑफ एअर करण्यात आल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा