बालपण हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा काळ असतो. लहान मुलं अगदी निरागस असतात. त्यांना चांगलं-वाईट काही समजत नाही. या वयात त्यांच्यावर जे संस्कार होतात, त्यानुसार मुलं वागतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला आपण पुन्हा लहान व्हावं आणि अगदी आरामात आयुष्य जगावं, असंही वाटतं; मात्र ते शक्य नसतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपलं बालपण पुन्हा एकदा आपल्या मुलांमध्ये अनुभवतात. असंच काहीसं विनोदी अभिनेता कुशल बद्रिकेदेखील अनुभवत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा