“तुझ्यावाचुनी शून्य अवघे चराचर, अशी सर्व्यव्यापी तुझी चेतना… तुझी थोरवी काय वर्णेल कोणी, तुला ज्ञात उमलायच्या वेदना… तू आहेस ना… तू आहेस ना…”, गीतकार वैभव जोशी यांनी लिहिलेलं ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटासाठी ‘तू आहेस ना’ हे गाणं किती समर्पक आहे. कारण महिलेशिवाय हे जीवनचं अपूर्णच आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. महिलांची थोरवी, महिलांची गोडवी गायली जात आहेत. पण हे या दिवसापुरते मर्यादितच न राहता सातत्याने केलं पाहिजे. कारण ‘ती’च्या शिवाय जे जीवन शून्य आहे. आज महिला दिनानिमित्ताने शितली म्हणून प्रेक्षकांच्या मनात ठाण मांडून बसलेली आणि आता लवकरच मीरा म्हणून भेटीस येणारी अभिनेत्री शिवानी बावकरने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी संवाद साधला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा