अभिनेत्री मीनाक्षी राठोड ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आणि तिला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. या मालिकेत ती देवकीची भूमिका सकारायची. या मालिकेचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. या मालिकेला प्रेक्षक उत्कृष्ट प्रतिसाद देत असतानाच गरोदरपणामुळे मीनाक्षी या मालिकेतून बाहेर पडली होती. आता पुन्हा एकदा ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा