लोकप्रिय मराठी अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘हम बच्चे हिंदुस्तान के’ या बालचित्रपटामध्ये त्यांनी अभिनय केला होता. ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘सवतीचं कुंकू’, ‘अथांग’, अशा चित्रपटांतून ते घराघरांत पोहोचले. त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. आई कुठे काय करते या मालिकेत त्यांनी साकारलेल्या अनिरुद्ध या भूमिकेलादेखील प्रेक्षकांनी प्रेम दिले. आता एका मुलाखतीत मिलिंद गवळी यांनी त्यांच्या आयुष्याला वळण देणारी गोष्ट कोणती होती, याचा खुलासा केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा