‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagnanantar Hoilach Prem) या मालिकेत ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळाले. पार्थ व नंदिनीच्या लग्नात मोठे संकट निर्माण झाले आहे. नंदिनीचे अपहरण केले आहे. त्यानंतर तिची सगळीकडे शोधाशोध सुरू झाली आहे. मात्र, तिचा शोध लागत नसल्यामुळे गावकरी पार्थचे लग्न दुसऱ्या कोणा मुलीबरोबर लावून देण्यासाठी सांगतात. गावात मान असणारे माजी कल्याण मंत्री यशवंतराव भोसले नंदिनीच्या जागी तिची लहान बहीण काव्या व पार्थचे लग्न लावून देण्याचे सुचवतात. असे केले नाही तर गावकऱ्यांचा संताप अनावर होईल असेही बजावतात. मालिकेतील यशवंतराव ही माजी कल्याण मंत्र्याची भूमिका अभिनेते मिलिंद गवळी(Milind Gawali) यांनी साकारली आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर या मालिकेत एक वेगळी भूमिका साकारण्याचा अनुभव कसा होता, यावर त्यांनी वक्तव्य केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा