मुक्ता-सागरच्या लग्नामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला एक नवं वळणं मिळालं आहे. सईच्या प्रेमाखातर लग्नाला तयार झालेल्या मुक्ता-सागरने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आता खऱ्या अर्थाने मुक्ता-सागरच्या प्रेमाची गोष्टला सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वी मालिकेत सईमुळे एक मोठा ट्विस्ट येणार आहे. ज्यामुळे मुक्ता-सागरसह कोळी कुटुंबाला मोठा धक्का बसणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा