‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांना १० वर्ष खळखळून हसवलं. एकापेक्षा एक असे विनोदबहाद्दर कलाकार या कार्यक्रमाला लाभले होते. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, श्रेया बुगडे, स्नेहल शिदम, अंकुर वाढवे असे तगडे हास्यसम्राट प्रेक्षकांचं मनोरंजन करायचे. परंतु, गेल्याच महिन्यात या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा अचानक निरोप घेतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा