‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता आणि सागर यांच्या आयुष्यातील वेगवेगळी आव्हानं आणि संकटं काही थांबायचं नाव घेत नाही. हर्षवर्धनने फसवल्यानंतर बिथरलेल्या सावनीला मुक्ताने आधार देत घरी आणलं. सावनीचं येणं कोळी कुटुंबाला कधीच मान्य नव्हतं, मात्र सावनी आदित्यची आई आहे आणि तो या घरचा मुलगा आहे. निदान आदित्यसाठी तरी आपण सावनीला आपल्या घरी राहू द्यायला हवं, कारण कोणताच मुलगा आपल्या आईशिवाय नाही राहू शकतं; अशा शब्दात मुक्ता, सागर आणि कोळी कुटुंबाला समजावते. सावनीचा धूर्तपणा कोळी कुटुंबाने या आधीच अनुभवला होता, त्यामुळे फक्त आदित्यवरच्या प्रेमाखातर नाईलाजास्तव सावनीला घरी ठेवण्याच्या मुक्ताच्या निर्णयाला ते पाठिंबा देतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा