‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा खूप लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. करोना काळात या कार्यक्रमाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या शोमधील कलाकारही प्रेक्षकांच्या खूप जवळचे झाले, त्यामुळे जेव्हा काही जण हा शो सोडून गेले तेव्हा प्रेक्षक दुखावले. खासकरून ओंकार भोजने, विशाखा सुभेदार यांचं शोमधून जाणं प्रेक्षकांना रुचलं नाही, त्यामुळे याची खूप चर्चा झाली. शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी व सचिन मोटे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विशाखाने शो का सोडला त्याबद्दल भाष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा