‘वादळवाट’, ‘आभाळमाया’, ‘अग्निहोत्र’, ‘पुढचं पाऊल’ अशा छोट्या पडद्यावरच्या असंख्य मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. मार्च २०१६ च्या सुमारास ‘काहे दिया परदेस’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेतील कलाकार, याचं शीर्षक गीत आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेत अभिनेत्री सायली संजीव आणि ऋषी सक्सेना यांची फ्रेश जोडी झळकली होती. या मालिकेला प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद मिळाला आणि गौरी-शिवची जोडी सर्वत्र चर्चेत आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा