‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गिरीजा प्रभु, मंदार जाधव, माधवी निमकर, वर्षा उसगावकर, मिनाक्षी राठोड, सुनिल गोडसे, कपिल होनराव, गणेश रेवडेकर अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेली ही मालिका टीआरपीच्या यादीतही अव्वल स्थानावर आहे. लवकरच मालिकेत मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका २५ वर्षांचा लीप घेणार असून गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पण मालिकेतील बऱ्याच पात्रांचा प्रवास आता संपणार आहे. मालिकेच्या नव्या कथानकात ही पात्र झळकणार नाहीयेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा