गेल्या काही वर्षांमध्ये अनेक पौराणिक, आध्यात्मिक मालिका आल्या आहेत. विविध देवांच्या गुरूंच्या आपल्याला माहीत नसलेल्या कथा या मालिकांमधून उलगडल्या जातात. १९८७ साली रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तिने इतिहास रचला. करोना काळातही ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित केली गेली. तर आता पुन्हा एकदा रामायण छोट्या पडद्यावरून उलगडलं जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा