Sukh Mhanje Nakki Kay Asta Fame Jaydeep Gauri : ‘स्टार प्रवाह’च्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने जवळपास ४ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेल्या वर्षाच्या अखेरीस सर्वांचा निरोप घेतला. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका ऑगस्ट २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव या कलाकारांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेत गिरीजाने साकारलेली ‘गौरी’ आणि मंदारने साकारलेला ‘जयदीप’ ही दोन्ही पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. सध्या या दोघांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे जाणून घेऊयात…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा